कृषी
-
पाहा आज कोनकॊणत्या जिल्ह्याला आस्मानी संकटाचे रेड अलर्ट
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला…
Read More » -
मान्सून कधी परतणार ? हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती
देशासह राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, महाराष्ट्रात सरासरी सात जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र यंदा…
Read More » -
शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा हाहाकार ,हवामान विभागाचा मोठा इशारा
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून पावसाने हाहाकार उडवला आहे. सोमवारी…
Read More » -
गेरु आणि केमिकल्सपासून बनवलेले दोन ट्रक नकली बटाटे जप्त
कलियुगात कशाची भेसळ होईल हे सांगता येत नाही. बिहारच्या पाटणा येथील अन्न सुरक्षा पथकाने मीठापुर आणि मीनाबाजारातून छापेमारी…
Read More » -
राज्यावर पाच दिवस पावसाचं मोठे संकट
मुंबईसह कोकण-विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यभरात…
Read More » -
मराठवाड्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार
राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. रात्रीपासून कोसळलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे…
Read More » -
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; हेलिकॉप्टरने लोकांना बाहेर काढले
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली. बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सर्वाधिक फटका बसला असून, मोठ्या…
Read More » -
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज रविवारी (14 सप्टेंबर) आणि उद्या सोमवार…
Read More »