संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
Sanjay Raut gave a warning to BJP MP Dubey, tell Dubey......,‘Tell that broker Dubey not to follow the dictates of Maharashtra’; Sanjay Raut lashes out at Dubey


मनसेने मोर्च्यासाठी परवानगी मागितली होती. त्याबाबत चर्चा करून परवानगी नाकारली जाते. अचानक पोलिस बळाचा वापर करून नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली जाते.
हे नक्की महाराष्ट्र राज्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात माजी दिवंगत मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा आत्मा आला आहे. त्यानुसार ते अशी अघोरी कामे करत आहे.
उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर
मला तर वाटतयं एक दिवस मोरारजी भाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे १०६ हुतात्मे झाले त्यांचाही विक्रम मोडतील असं वर्तन फडणवीस करत आहेत.”अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर
मराठी भाषेच्या आणि स्थानिकांच्या हक्कांच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मीरा रोड येथे नियोजित करण्यात आलेल्या मराठी अस्मिता मोर्चासाठी मनसेने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना एकत्र आले होते.
मात्र, पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारली असून, सकाळपासूनच अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ
वसई-विरार परिसरात पहाटेपासूनच पोलिसांनी छापे टाकत मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चामार्फत स्थानिक मराठी नागरिकांच्या रोजगाराच्या संधी, भाषा सन्मान, तसेच अनधिकृत स्थलांतराबाबत भूमिका मांडण्यात येणार होती.
मनसे नेते म्हणाले की, “मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही झगडत राहणार. पोलिसांनी आमच्या लोकशाही हक्कांवर गदा आणली आहे.” तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाणे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र मनसे-शिवसेनेच्या मोर्च्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवानगी का नाकारली,
भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ
मराठी माणसांनी मोर्चा कुठे काढायचा. फडणवीसांनी कुणाच्या दबावाखाली मनसेचा मोर्च्या नाकारला हे आज विधानसभेत जाहीरपणे सांगावे. मनसेचे कार्यकर्ते ,
देशपांडे जाधव, आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांतरही त्यांना अटक करण्यात आली आहे, तुमच्यावर कोणत्या दुबेचा दबाव आहे.
शिंदेंचे मंत्री पोहोचले मनसेच्या मोर्चात गो बॅक… गो बॅक… चे नारे देत मंत्र्याविरोधात जनआक्रोश…
हे आम्हालाही सांगा. महाराष्ट्रात मराठी माणूसत्याचा हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही. तुमही बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता. बाळासाहेबांनी न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.
विधानसभा निवडणुक निकालावरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
तुम्ही आम्हाला सांगता आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही काय करताय तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्याना हुतात्मा चौकात आणलं पाहिजे